एक मौलवी आपल्या बायकोला म्हणाला - मी जेव्हा मरेन तेव्हा त्या आपल्या समोरचा शेजारनीला जरुर बोलवशील
मौलवी ची बायको - कोणत्या?
मौलवी - अग ... त्या शेजारनीला जी कुणी मेल्यावर त्या मुडदयाला चिपकुन - चिपकुन भोकाड पसरते
प्रत्येक भारतीय स्त्री ही आपल्या जीवनात राणी लक्ष्मीबाई असते.
कारण लग्नाच्या आधी ती राणी आसते.
लग्नानंतर लक्ष्मी बनते.
आणि मुलं झाल्यानंतर नुसती राब राब राबनारी बाई बनते